राज्यात या तारखेपासून मुसळधार पावसाचा मोठं संकट उद्भवणार, हवामान खात्याचा मोठा इशारा
Havaman Andaj 2026: राज्यात सध्या सकाळ-संध्याकाळ कडाक्याची थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. गावखेड्यांमध्ये पहाटे अंगावर चादर न घेता बाहेर पडणं अवघड झालं आहे, तर शहरांमध्येही थंडीचा चटका वाढत चालला आहे. मागील काही दिवसांत मुंबईसह काही भागात हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं, त्यामुळे थंडीची तीव्रता थोडी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा … Read more